गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०१५


श्री क्षेत्र नगद नारायण गड सेवाभावी संस्था व काशिमिरा ग्रामस्थ (मुंबई )आयोजीत अखंड हरीनाम साप्ताहाला काल पासून सुरुवात झाली मुंबई तील मराठवाडा परिसरातील व गावाकडील सर्व भाविकांना विनंती आहे कि त्यांनी एक दिवस तरी सप्ताहा ला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.




श्री क्षेत्र नगद नारायण गड सेवाभावी संस्था व काशिमिरा ग्रामस्थ आयोजीत अखंड हरीनाम साप्ताह ची काल सुंदर सुरुवात झाली पाहिल्या दिवशी जेष्ठ पत्रकार ,संवेनदशील कवी , साहित्यिक ,विचारवंत तथा कीर्तनकार व महाराष्ट्र अत्यंत गाजलेल्या "अच्छे दिनचं घोडं नेमकं
कोणत्या देशात आडलं" या कवितेचे लेखक बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज यांनी त्याचे सहकारी व दैनिक पुढारी चे राजकीय उपसंपादक , प्रशिद्ध उद्योजक घुले साहेब व सोनावणे साहेब यांनी आज भेट दिली . मंडळाच्या वतीने त्याचे स्वागत करण्यात आले. शामसुंदर सोन्नर महाराजांनी मंडळाला त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच भेट दिल्याबद्दल नारायणगड सेवा भावी संस्था आभारी आहे.